Being Reader
Read and Explore
अंबनी, टाटा बिर्ला यांच्यापेक्षाही श्रीमंत माणसं मुंबईत होऊ गेलीत. तीही मुंबईत. ज्यांनी मुंबईला श्रीमंत केलं, त्या शेठ माणसांत नानांचं नाव घेतलं जातं. पैसे ही कमावले. समाजही घडवला. नानांनी नाना गोष्टी केल्या.